लेट अमरसिंह ऑल भारत
मिडिया लिट्रेसी कॅम्पेन
ग्रामीण भागातील कलाकार व उमेदवारांना भारतीय प्रसारमाध्यम, चित्रपट आणि पत्रकारिता या संदर्भात अत्यल्प फी मध्ये शिक्षण, प्रशिक्षण, पाठबळ, व व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या मुळे शालेय विद्यार्थी “चित्रपट व मीडियातील “ झगमगाटाला भाळून मुंबईला पळून जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. होत आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, पुणे, बेळगाव जिल्ह्यातील उमेदवारांना याचा लाभ झाला आहे.




No comments:
Post a Comment